Navratri  sakal
नवरात्र

Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासात चुकूनही वांगी अन् या गोष्टींचे सेवन केल्यास होईल...

उपवासाच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्रीला अद्भुत योग जुळून येतोय. त्यामुळे या काळात देवीच्या विविध रूपांची विधीवत पूजा केल्यास त्याचा लाभ तुम्हाला मिळेल.

नवरात्रीचा पवित्र महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. असे मानले जाते की नवरात्रीचे व्रत केल्यास दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. हा महोत्सव 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

यंदा दुर्गा देवीचे वाहन हत्ती आहे. पण नवरात्रीदरम्यान काही नियम सांगण्यात आले आहेत, जे लक्षात ठेवायला हवे. अशा परिस्थितीत उपवासाच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.

उपवासात या गोष्टींचे सेवन करू नका-

कांदा लसूण- नवरात्रीच्या उपवासात कांदा लसूण अजिबात खाऊ नये. कांदा आणि लसूण हे पदार्थ उष्ण असल्याने उपवासात खाऊ नयेत.

वांगं

उपवासाच्या वेळी वांगं खाऊ नये. कारण त्यात किडे असतात, जे शरीरात गेल्यावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे वांगे खाणेही टाळावे.

मासे व मांस 

नवरात्रीमध्ये मांस आणि मासे यांचे सेवन अजिबात करू नये. उपवासात मांस आणि मासे खाणे निषिद्ध मानले जाते.

साधे मीठ

साधे मीठ देखील उपवासात खाऊ नये. जर तुम्हाला उपवासात मीठाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही सैंधव मीठ खाऊ शकता. पण पांढरे मीठ खाण्यास मनाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT