DANVE.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

युती केली चूक झाली : रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जे झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, या पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली.

दरम्यान, दानवे यांनी मतदार संघनिहाय मोजक्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भाजपने जिल्ह्यत स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर नऊपैकी आठ जागा जिंकल्या असत्या; परंतू युती केल्यामुळे भाजपचे नुकसान झाले व पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे लक्ष न दिल्यामुळे मृतप्राय झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

या वेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असा नारा दिला तर काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा शिवसेनेशी समझोता करा, असाही सूर आळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam : सरकारने ‘आलमट्टी’प्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी; आलमट्टी उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्सच्या 'वानखेडे'वरील सामन्यांच्या तिकिटांची खरेदी कुठून कराल? चाहत्यांसाठी मोठी घोषणा

Mumbai: समुद्राचं खारं पाणी गोडं करणारच, महायुती ठाम; शिवसेना,काँग्रेसचा मात्र विरोध

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

गुढीपाडव्याला पावसाचं संकट! विदर्भात गारपीटीचा तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र अन् कोकणात अवकाळीचा इशारा

SCROLL FOR NEXT