पश्चिम महाराष्ट्र

... अन् जलसंपदा मंत्री झाले भावुक

स्नेहल कदम

आपल्या राजकीय नेत्यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून आजचा दिवस साजरा केला आहे.

सांगली - आज रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचा सण. आजच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली जाते. बहिणीच्या मनातील काही गोष्टी कळत नकळत भावाला समजत असतात. अनेकांनी हा दिवस वेगवेगळ्या माध्यमातून आनोख्या पद्धतीने साजरा करतात. अशात आपल्या राजकीय नेत्यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून आजचा दिवस साजरा केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी ट्वीटद्वारे एक भावनिक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

ते म्हणतात, दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. या तालुक्यातील नागरिक प्रचंड आनंदात आहे. तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे. या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वळसंग गावच्या महिलांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत माझे औक्षण केले व राखी बांधली. हा क्षण माझ्यासाठी मोठा भावूक आहे. रक्षाबंधननिमित्त अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT