Friday prayers at the mosque after eight months in Kharsundi 
पश्चिम महाराष्ट्र

खरसुंडीत आठ महिन्यांनंतर शुक्रवारची नमाज मशिदीत

हमीद शेख

खरसुंडी (जि. सांगली ) ः शासनाने प्रार्थनास्थळे खुली केल्याने आटपाडी तालुक्‍यात आठ 
महिन्यानंतर मशिदीत शुक्रवारची नमाज नियमांचे पालन करीतात झाली. 

मार्च महिन्यापासून आठ महिने कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वच मंदिरे प्रार्थनास्थळे बंद ठेवली. आदेशाचे सर्वांकडून स्वागत झाले. प्रार्थना स्थळे बंद असल्यामुळे मुस्लिम बांधव घरातच नमाज पठण करीत होते. 

आठ महिन्यात शुक्रवार व ईदची नमाज पठण करण्यास अडचणी आल्या. मशिदी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. 16 नोव्हेंबरपासून शासनाने सर्वच राज्यातील मंदिरे प्रार्थनास्थळे खुली केली. त्याचेही मुस्लिम बांधवांनी स्वागत केले. शासनाने परवानगी देताच मुस्लिम बांधवांनी मशिदीची स्वच्छता करून नमाज पठण करण्यास सुरवात केली. 

आटपाडी तालुक्‍यात दिघंची, करगणी, आटपाडी, धावडवाडी, निंबवडे, घरनिकी, नेलकरंजी, खरसुंडी, पिंपरी बुद्रुक, जांभुळणी गावांत नमाज पठणासाठी मशिदी उभारल्या आहेत. मार्चपासून सर्व मशिदी कुलूप बंद होत्या. शासनाने आदेश दिल्यानंतर आज नमाज पठण मशिदींत नियमांचे पालन करीत करण्यात आले. महामारी संपत नाही तोपर्यंत नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT