पश्चिम महाराष्ट्र

गडकिल्ल्यांबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गडकिल्ल्यांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर साताऱ्याचे आमदार आणि छत्रपती घराण्यातील सदस्य श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गडकिल्ल्यांचे संवर्धन हे झाले पाहिजे. मात्र, हे करत असताना राज्य सरकारने लोकांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपतींचा इतिहास हा या गडकिल्ल्यांच्या अवती-भवती फिरत असतो. प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास आहे. संवर्धनासाठी निधी द्या, सगळं करा. मात्र, याबाबत सरकारने मराठी माणसाच्या भावनेची कदर करावी, अशी सूचना त्यांनी केली. 

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावर योग्य निर्णय घेतीलच. परंतु साताऱ्याच्या घराण्यातील प्रतिनिधी म्हणून मी त्यांनासुद्धा या गोष्टींबाबत सूचना करणार आहे, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रचंड दारू प्यायलेले राजेश खन्ना रात्री ३ वाजता टेरेसवर गेले आणि... तो आवाज ऐकून डिंपलही धावत गेल्या, सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT