पश्चिम महाराष्ट्र

गडकिल्ल्यांबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गडकिल्ल्यांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर साताऱ्याचे आमदार आणि छत्रपती घराण्यातील सदस्य श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गडकिल्ल्यांचे संवर्धन हे झाले पाहिजे. मात्र, हे करत असताना राज्य सरकारने लोकांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपतींचा इतिहास हा या गडकिल्ल्यांच्या अवती-भवती फिरत असतो. प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास आहे. संवर्धनासाठी निधी द्या, सगळं करा. मात्र, याबाबत सरकारने मराठी माणसाच्या भावनेची कदर करावी, अशी सूचना त्यांनी केली. 

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावर योग्य निर्णय घेतीलच. परंतु साताऱ्याच्या घराण्यातील प्रतिनिधी म्हणून मी त्यांनासुद्धा या गोष्टींबाबत सूचना करणार आहे, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

"मला ही मालिका मिळू दे कारण..." रोहित परशुरामने 'कृष्णाईच्या लेकी'साठी मारुतीरायाकडे का केली होती प्रार्थना?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

Monsoon Delay : 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

SCROLL FOR NEXT