grapes sakal media
पश्चिम महाराष्ट्र

शेतीची दैना... राज्यात द्राक्षाला 10 हजार कोटींचा फटका!

अवकाळी पावसामुळे ५० टक्के बागांचे नुकसान; निर्यात घटणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली: राज्यात मान्सूननंतर पावसाने पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्ष आणि फुलोरावस्थेत असलेल्या अशा एकूण ५० टक्के बागा बाधित झाल्या आहेत. सुमारे दोन लाख एकरांवरील बागांचे १० हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य द्राक्ष बागायदार संघाने व्यक्त केला आहे.

राज्यात चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. नाशिक, आणि सांगली या दोन जिल्ह्यांत पूर्वहंगामातील द्राक्षे काढणीच्या स्थितीत आली आहेत. या बागाही पावसाच्या तडाख्यातून सुटलेल्या नाहीत. पावसामुळे मण्यांना तडे जात आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.

सध्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर भुरी, डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला आहे. एकरी ५० हजारांची त्यात भर पडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT