grapes sakal media
पश्चिम महाराष्ट्र

शेतीची दैना... राज्यात द्राक्षाला 10 हजार कोटींचा फटका!

अवकाळी पावसामुळे ५० टक्के बागांचे नुकसान; निर्यात घटणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली: राज्यात मान्सूननंतर पावसाने पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्ष आणि फुलोरावस्थेत असलेल्या अशा एकूण ५० टक्के बागा बाधित झाल्या आहेत. सुमारे दोन लाख एकरांवरील बागांचे १० हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य द्राक्ष बागायदार संघाने व्यक्त केला आहे.

राज्यात चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. नाशिक, आणि सांगली या दोन जिल्ह्यांत पूर्वहंगामातील द्राक्षे काढणीच्या स्थितीत आली आहेत. या बागाही पावसाच्या तडाख्यातून सुटलेल्या नाहीत. पावसामुळे मण्यांना तडे जात आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.

सध्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर भुरी, डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला आहे. एकरी ५० हजारांची त्यात भर पडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी; शिंदे तातडीने मंत्र्यांच्या भेटीला

IND vs SA, Test: 'शुभमन गिलच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला दुसऱ्या कसोटीत खेळवा, कारण...', कोणी केली मागणी?

Ladki Bahin Yojana: आधार अपडेटसाठी नागरिकांची धांदल; ई-केवायसी करण्यासाठी केंद्रांवर लाडक्या बहिणींच्या लागताहेत रांगा

आली लग्नघटिका समीप! साधी पण सुरेख, सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, नवरा-नवरीवर कधी पडणार अक्षता?

Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

SCROLL FOR NEXT