कोल्हापूर

अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला (sangli-kolhapur) ज्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे पुराचा मोठा फटका बसतो. त्या अलमट्टी धरणातून (almatti dam) सध्या 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 2019 मध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे या धरणातून नियमितपणे पाणी विसर्ग व्हावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून (maharashtra government) तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून होत राहिली. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकार विरुद्ध महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिक संताप व्यक्त करत राहिले. दरम्यान यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT