Guardian Minister Satej Patil speaking at a public meeting kolhapur 
कोल्हापूर

''जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी''

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघापैकी कोणतीही एक जागा काँग्रेसला द्या ती निवडून आणण्याची जवाबदारी आपली राहील अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली . भाजपच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्क ट्रॅक्टर रॅली नंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . पाटील म्हणाले, पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झालीआहे. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमानात नोंदणी झाली आहे. 


कोणताही एक मतदार संघ काँग्रेसला द्या तो उमेदवार निवडूनआणण्याची जबाबदारी माजी राहील. या निमित्ताने विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा आणखीन एक उमेदवार निवडून येईल त्यामुळे काँग्रेसचे संख्या बाळ  निश्चितच  वाढेल.
 
 पाटील यांनी हे भाषण हिंदितून केले.  उमेदवार ''जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी'' असे त्यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांना अश्वस्त केले .पुणे पदवीधरची जागा राष्टवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने किमान शिक्षक  मतदार संघाची जागा तरी काँग्रेसले मिळावी यासाठी हे  आवाहन महत्वाचे समजले जाते. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT