kolhapur sakal
कोल्हापूर

kolhapur : महापुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहावे

अमल महाडिक; वळिवडेत आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर : २०१९ आणि २०२१ चा महापुराचा अनुभव लक्षात घेता सर्वांनी सतर्क राहावे, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. वळिवडे (ता. करवीर) येथे त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत महाडिक यांनी सद्यःस्थितीचा आढावा घेतला. तसेच तरुणांचा एक गट तयार करून प्रशासनाच्या समन्वयाने कोणकोणत्या उपाययोजना अवलंबायच्या, याबाबतच्या सूचनाही दिल्या. महाडिक म्हणाले, ‘राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजनांची तरतूद केली आहेच; पण याव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत कशाचीही गरज पडल्यास मी तुमच्यासोबत निश्चितपणे उभा राहीन.

यावेळी सरपंच अनिल पंढरे, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले, विक्रम मोहिते, गोपालदास दर्डा, विजय खांडेकर, प्रशांत जाधव, योगेश खांडेकर, बाबासाहेब पाटील, वैजनाथ गुरव, उदय पोवार, उदय पाटील, शशी खांडेकर, धनाजी शिंदे, अरुण शिंदे, सनी मोरे, शंकर शिपेकर, राजेंद्र मोरे, बाळासो पाटील, जितेंद्र कुसाळे, रावसाहेब दिगंबरे, प्रदीप खांडेकर, विशाल जगदाळे, राजेंद्र रेपे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT