sharad pawar say Chief Minister's right to decide on Bhima-Koregaon case 
कोल्हापूर

भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.मात्र राज्यघटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था याबाबतचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यामुळे राज्यांचा अधिकार काढून घेणे योग्य नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला. ते पंचशील हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने पाठिंबा देणे अयोग्य

खा.पवार म्हणाले, केंद्र शासनाने अधिकार काढून घेणं योग्य नाही. भीमा कोरेगाव च्या बाबतीत गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह असल्याची तक्रार आहे.याची चौकशी झाली पाहिजे.चौकशीची प्रक्रिया सुरू होताच केंद्रांन काम आपल्याकडे घेतले.कायदा आणि आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा राज्याशी संबंधित असतो त्यामुळे भीमा कोरेगाव चा तपास केंद्र सरकारने काढून घेणे योग्य नाही आणि त्याला राज्य सरकारने पाठिंबा देणे अजून योग्य नाही. असं ही त्यांनी नमुद केलं.

समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना एकत्र येऊन सरकार काम करत आहे.तिघे एकत्र बसून चर्चा करतात,निर्णय घेतात हे चांगलं आहे. सरकारला वेळ दिला पाहिजे असं ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT