कोल्हापूर

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळची सुनावणी रद्द

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. यामुळेच सगळ्यांचे लक्ष या सुनावणीवर लागून राहिले होते.मात्र आज सुनावणी झालीच नाही.

काय आहे कारण निवडणूक पुढे ढकलण्याचे

गोकुळच्या निवडणुकीसाठी दोन मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी जी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तथापि कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण केल्यात त्याच धर्तीवर गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका दोन संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

यावर न्यायालयाने राज्य शासनाला 26 एप्रिल पूर्वी मान्यता सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावरील सुनावणी आज होती. तथापि सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने गोकुळच्या सुनावणी झाली नाही.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT