Vote-Counting 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : उमेदवारांना मिळेनात मतमोजणी प्रतिनिधी

सकाळवृत्तसेवा

सांगली - लोकसभेसाठीच्या मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. उमेदवारांच्या मतमोजणीसाठी प्रतिनिधींबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निकालासाठी विलंबामुळे मतमोजणी प्रतिनिधी मिळेनात, अशी खंत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतमोजणी प्रतिनिधी, कागदपत्रांची जुळणी करताना उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. मतमोजणी प्रतिनिधींचे अर्ज वेळेत न दिल्यास उमेदवारांची पंचाईत होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभेची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मतमोजणी प्रतिनिधी व सर्व माहिती सात दिवस आगोदर देण्याचे आदेश काढले होते. आता केवळ पाच दिवस राहिले असतानाही बहुतांश उमेदवारांना सर्व मतमोजणी प्रतिनिधी मिळाले नसल्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. मतमोजणीला लागणारा विलंब हेच मतमोजणी प्रतिनिधी न मिळण्यामागील प्रमुख कारण आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून ठोस खुलासाही केला जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT