पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : अकलूजमध्ये मोदी बोलत होते अन् लोक निघून जात होते (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

अकलूज : अकलूज येथिल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना लोक सभेतून निघून जात होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी बसावे म्हणून प्रयत्न केला तरी काही उपयोग होत नव्हता. फिर एक बार मोदी सरकार असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना लोक निघून जात होते.

दरम्यान, शरद पवार हे स्वतःचे नुकसान कधीच करत नाहीत. इतरांचा बळी गेला तरी चालेल. भगवे मैदान पाहून शरद पवारांनी मैदान का सोडले हे आता कळत आहे. ते खूप अनुभवी आहेत, हवेची दिशा पाहून ते निर्णय घेतात. शरद पवार निवडणुकीचे मैदान सोडून पळाले, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या सभेत केली होती.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (बुधवार) अकलूज येथे सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. माढ्यात युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. तुम्ही अशीच महाराष्ट्राची सेवा करत रहा, असे उद्गार मोदींनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काढले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT