raju shetti  sakal
पश्चिम महाराष्ट्र

एकरकमी FRP साठी सरकारला गुढघे टेकायला लावू

दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचा भूमिका घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

सागंली : केंद्र सरकारने एफआरपी FRP तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यसरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ असं म्हणत आहे. परंतु आम्ही मात्र एकरकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहोत. ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचा भूमिका घेत आहेत. मात्र आम्ही यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. सांगली येथे ते बोलत होते.

ते म्हणाले, दोन महिने झाले तरी अजूनही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिलेली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचलेली नाही. यासाठी जलसमाधी आंदोलनही केले आहे. आता केंद्र सरकारचे पथक येऊन काय पाहणार आहे, असा सवालाही त्यांनी केला आहे. या सर्व गोष्टीवरून केंद्र सरकारला शेतकऱ्यांविषयी किती तळमळ हे दिसते असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही, तर महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गोड लागू देणार नाही असा इशाराही शेट्टींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT