Ashadhi Ekadashi Pandharpur  esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : 'टोकन दर्शन'नंतर आता फक्त दोन तासात मिळणार विठुरायाचं पदस्पर्श दर्शन; मुख्यमंत्र्यांकडून आराखड्याची घोषणा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे आता केवळ दोन तासांमध्ये पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.

भारत नागणे

सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ दोन तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे.

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे आता केवळ दोन तासांमध्ये पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने टोकन दर्शन (Tirupati Balaji) व्यवस्थेला मान्यता दिली आहे.

गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकन व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज 103 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली.

सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ दोन तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी आज 'सकाळ'शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT