पिंपरी-चिंचवड

रावेतमध्ये सेंद्रीय शेतीमधून दिवसाआड दोन किलोहून भाजीपाला

CD

किवळे, ता. १४ : शहरी भागांत शेती नष्ट होत चालली असल्याच्या दाव्याला रावेतमधील शेतकरी राजेंद्र भोंडवे यांनी छेद दिला आहे. त्यांनी घराजवळ चार गुंठ्यांमध्ये दिवसाआड दोन किलोहून अधिक भाजीपाला घेत आहेत. हा भाजीपाला पूर्णतः स्वतःच्या कुटुंबासाठीच वापरला जात आहे.
या सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये भेंडी, मेथी, शेपू, गवार, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीट आदींचा समावेश आहे. एक भाजी निघाली की दुसऱ्या पिकाची तयारी लगेच सुरू होते, असे राजेंद्र भोंडवे सांगतात. रासायनिक खते टाळून शेणखत वापरल्याने भाजी ताजी मिळत आहे. घरातील व शेतीसाठी मदत करणाऱ्या दुसऱ्या कुटुंबासह १२ सदस्यांचे ताज्या भाज्यांच्या माध्यमातून वर्षभर पोषण होत आहे.

KIW25B04833

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकार देतंय तेच औषध लिहून दिलंय, पोलिसांनी डॉक्टरला अटकच कशी केली? IMAचा सवाल

Maharashtra TET 2025 : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २३ नोव्हेंबर रोजी होणार, अर्ज भरण्यास मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

धक्कादायक घटना! 'आईने संपवली जीवनयात्रा'; त्रासाला कंटाळून उचल टाेकाचं पाऊल; मुलीची फिर्याद, नेमकं काय कारण?

J Dey case : पत्रकार जे. डे हत्याकांड: मुंबई उच्च न्यायालयाने ४ आरोपींचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT