पुणे

'खासदार अमोल कोल्हेंनी किल्ल्यांसाठी काय केलं?'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेली 30 वर्षे किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, याला मागील सरकार जबाबदार आहे. विरोधीपक्षाकडे मुद्दे नसल्याने गड किल्ल्यांबाबत आता अफवा उठवल्या जात आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत कोणती माहिती घेतली नाही. त्यांना याची पूर्ण माहिती नाही. ते कलाकार आहेत. त्यांनी किल्ल्यांसाठी काय केलं?, असा सवाल पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केला. 

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गड-किल्ले लग्न समारंभासाठी किंवा हॉटेल व्यवसायासाठी भाड्याने देण्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. विरोधी पक्षाचा हा डाव आहे. अमोल कोल्हे यांनी कोणत्या किल्ल्यांसाठी काय काम केलं हे सांगावे. ते मालिकेत काम करतात. कोणत्या किल्ल्यावर लग्न लागलं किंवा लागणार आहे, हे कोल्हेंनी सांगावे.

तसेच ते पुढे म्हणाले, राज्यात किल्ले पडझडीला आले आहेत. आता विरोधकांनी किल्ल्यांवर किती खर्च केला, हे स्पष्ट करावे, असे सांगत अमोल कोल्हे यांना स्पष्टीकरण मागितले असून, किल्ल्यांबाबत जी पॉलिसी सरकारने आणली त्याची माहितीही रावल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT