पुणे

विनापरवाना भाजीपाला घेऊन गेले होते चौघे; मग झालं असं काही...

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नरहून दिवा पूर्व जि. ठाणे येथे विनापरवाना भाजीपाला घेऊन प्रवास केलेल्या दोघांविरुद्ध संचारबंदी भंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. शिंदे ता. जुन्नर येथील संजय जयराम खिलारी व संतोष ऊर्फ पप्पू किसन मरभळ बोतार्डे (ता. जुन्नर) या दोघांनी विनापरवाना ठाणे येथे जाऊन त्याच वाहनातून जुन्नर येथे मूळगावी आल्याचे समजल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.  

नवी मुंबई  येथे विनापरवाना भाजीपाला घेऊन जाणाऱ्या दत्तात्रय ऊर्फ गजानन हरिभाऊ खिलारी व प्रशांत उर्फ पप्पू वामन शेजवळ (रा.आपटाळे) यांच्याविरुद्ध संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे दोघेही चारचाकी वाहनातून नवी मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेले होते व त्याच वाहनातून परत मूळगावी आले. त्यांनी विनापरवाना प्रवास करुन इतरांचे जीवितास धोकादायक असलेल्या साथीच्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली कृती केल्याने त्यांचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT