Zero-Shadow-Day 
पुणे

पुणेकरांच्या सावलीने सोडली साथ, मुंबईत शून्यसावली दिवस कधी?

शरयू काकडे

पुणे : सदैव सोबत असलेली सावलीने(Shadow) आज पुणेकरांची साथ सोडली आहे. आज (ता.13) दुपारी 12 वाजून ३१ मिनिटांनी सूर्य(Sum) डोक्यावर येताच पुणेकरांची सावली नाहीशी झाल्याची घटना घडली. फक्त माणूनच(Human) नव्हे तर तर सगळ्या वस्तूंची सावली काही काळ नाहीशी झाली होती. त्यामुळे पुणेकरांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला.( pune People Experience Zero Shadow Day in City)

उत्तरायण- दक्षिणायनच्या काळात सुर्य जेव्हा अक्षांवर येतो तेव्हा अक्षांवरील शहरांमध्ये सूर्याची किरणे थेट लंबरूप पडतात. परिणामी या काही क्षणांच्या काळात व्यक्ती किंवा वस्तूची सावली नाहीशी झाल्याचा भास होतो. सध्या उत्तरायणादरम्यान सूर्य आज पुण्याच्या अक्षांशांवर आल्यामुळे पुण्यात आज शून्य सावलीचा अनुभव घेता आला.

6 मे ते २६ मे या उत्तरायण कालावधीत सूर्याचा महाराष्ट्राच्या आकाशातून प्रवास करताना ज्या शहराच्या अक्षांशावरुन जाईल तिथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान काही काळ सावली नाहीशी होईल. पुण्यात शून्य सावलीचा अनुभव उत्तरायणादरम्यान १३ मे ला (दुपारी १२:३१), तर दक्षिणायनादरम्यान ३० जुलैला (दुपारी १२:४१) अनुभवता येणार आहे. राज्यातील इतर काही शहरांचे शून्य सावली दिवस आणि घटनेची वेळ (कंसामध्ये) मुंबई - १६ मे (१२:३५), अहमदनगर १६ मे (१२:२७), औरंगाबाद २० मे (१२:२५), नाशिक २० मे (१२:३१), जळगाव २५ मे (१२:२५), अकोला २४ मे (१२:१८), नागपूर २६ मे (१२:१०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT