पुणे

राजीव गांधींमुळे आधुनिक भारताची पायाभरणी ः चव्हाण

CD

PNE26W43587
अहिल्यानगर ः राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले.
-----------------
राजीव गांधींमुळे भारताची
पायाभरणी ः चव्हाण
अहिल्यानगर, ता. २० ः राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले टाकली. पंचायतराज संस्थांना बळकटी देणे, युवकांना अधिक व्यापक राजकीय सहभागाची संधी यामुळे आधुनिक भारताची पायाभरणी झाली, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर दीप चव्हाण यांनी केले.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने कालिका प्राईड, लालटाकी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमास फिरोज खान, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, सुभाष रणदिवे, श्यामराव वागस्कर, अभिनय गायकवाड, गणेश भोसले, गालिब सय्यद, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.
राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या आधुनिक भारताच्या संकल्पनेचा आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.
पक्षाच्या माध्यमातून ‘शहर परिवर्तन गट’ उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील वाढती शहरी लोकसंख्या, बदलत्या नागरी गरजा आणि महानगरांमधील वाढत्या समस्या लक्षात घेऊन शहरी प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
-----------

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

Chandra Grahan Horoscope 2026: कुंभ राशीत राहु-चंद्राची युती; चंद्रग्रहणामुळे 'या' राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार? करिअर-आरोग्यावरही परिणाम...

SCROLL FOR NEXT