Sakal Sanman award to forest guard ramesh kharmale 
पुणे

Sakal Sanman Puraskar : रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर

(दत्ता म्हसकर) येथील माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : (दत्ता म्हसकर) येथील माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सकाळ सन्मान सोहळ्यात शनिवार ता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

खरमाळे यांनी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा पुढे आणण्यासाठी १३४ किलोमीटर प्रवास करून १३ किल्ले यशस्वी पादाक्रांत केलात. घामणखेल ता.जुन्नर येथील डोंगरमाथ्यावर पत्नीसह ३०० तास काम करून दोघांनी ७० जलशोषक समतलचर खोदून मोठे काम केले आहे. किल्ले, लेणी, पुरातन वास्तू, घाट, मंदिरे आणि देवराई यांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विविध मोहिमा आखून पर्यटकांमार्फत स्वच्छता उपक्रम राबविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT