पृथ्वीराज चव्हाण sakal
सातारा

नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

६०० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले. त्यामागे पंजाब व उत्तर प्रदेशातील निवडणुकाच कारमी भूत आहेत. या आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर अपेक्षात आहे. त्यासह देशाच्या अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाम यांनी टिव्टव्दारे केली आहे.

आमदार चव्हाण म्हणतात, काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी देशावर लादले गेलेल्या कृषी विषयक कायद्याच्या रद्द झालेल्या आध्यादेशांनाही त्वरीत मान्यता द्यावी, असाही आग्रह आमदार चव्हाम यांनी टिव्टव्दारे केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक कायदे रद्द केल्यानतर आमदार चव्हाण यांनी त्वरीत त्यांची प्रतिक्रीया टिव्टव्दारे व्यक्त केली आहे. कोरोना महामारी सुरू असताना काळे कृषी कायदे अध्यादेशाद्वारे लादले गेले होते, आता ते रद्द केले आहे. ते करतानादेखील त्यांच्या रद्दतेचा तत्काळ अध्यादेश काढून ते कायदेस रद्द करावेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर या अध्यादेशांना मान्यता घेण्यात यावी, अशीह मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT