सातारा

सातारकरांनाे! कास जलवाहिनीस लागली गळती; पाणी काटकसरीने वापरा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरम उदभव योजनेतून पाणी पूरवठा केला जाता. त्या भागातील नागरिकांना कळविण्यात येते की कास माध्यमातील बंदिस्त जलवाहिनीला कासाणी गावाजवळ मुख्य वाहिनीवर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागी आहे.

या गळती काढण्याचे काम सोमवारी (ता.एक मार्च) पालिका युद्धपातळीवर हाती घेणार आहे. हे काम पुर्ण होण्यास साधारणतः आठ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे एक मार्चला सायंकाळी होणारा पाणी पूरवठा आणि मंगळवारी (ता. दोन मार्च) नियमीत केला जाणारा पाणी पूरवठा होऊ शकणार नाही.

तरी कास धरण उदभव योजनेतून ज्या भागात पाणी पूरवठा केला जाता. त्या भागातील सर्व नागरिकांनी पिण्याचा पाण्याचा वापर काटकसरीने करुन पालिकेस सहकार्य करावे. याबाबतचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपूरवठा समितीच्या सभापती सिता हादगे तसेच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.

माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा; उदयनराजेंचा टाेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT