Devendra fadnavis on PM Security Breach e sakal
Union Budget Updates

भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प: फडणवीसांनी मानले सीतारामन,मोदींचे आभार

सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi)निर्मला सीतारामन यांचे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी आभार मानले आहे. त्यांनी ट्विट केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2022) रोजगार, विशेष आर्थिक क्षेत्र, जीएसटी यावर काही अंशी दिलासादायक गोष्टींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी ६० लाख जणांना रोजगाराची घोषणा करताना पुढील वर्षात 80 लाख घरं उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले आहे. Nirmala sitharaman budget 2022 big things of finance pm home loan

सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे. देशाचं बजेट जाहिर करताना त्यात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक गोष्टींवर भर दिल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या बजेटमध्ये 1486 जे निरुपयोगी कायदे जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेशी संबंधित आहेत ते काढून टाकण्याचा निर्णय सीतारामन यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT