chagan bhujbal0.jpg 
उत्तर महाराष्ट्र

VIDEO :...तर त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर नको - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मेट्रो, बससेवेला कोणीही विरोध केलेला नाही केवळ राज्यातील इतर शहरातील मेट्रो व बससेवेचा अभ्यास करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण जगात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात नाही तर सर्व तोट्यात आहे. आवश्यकता असेल तर अभ्यास करून निर्णय घ्यावा. मात्र कुठलाही निर्णय घेतांना त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर पडायला नको याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, कौशल्य विकास व उद्योजगता मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले. आज नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

...नाहीतर १०० कोटी भुर्दंड पडेल
भुजबळ म्हणाले की, बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. बस सेवा टॅक्स नाशिक करांच्या माथी बसणार आहे हा नाशिकरांवर अतिरिक्त टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळला पैसे दिले तर चांगले नाहीतर १०० कोटी भुर्दंड पडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाची योग्य मदत घेण्याची आवश्यकता आहे. केवळ कंत्राट काढण्यासाठी प्राधान्य देऊ नये अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत पादचाऱ्यासाठी अनेक पादचारी पूल बांधले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर होत नाही. यासाठी आपण सुरुवातीलाच विरोध केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT