District Collector Manisha khatri esakal
उत्तर महाराष्ट्र

पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

धनराज माळी

नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी (E KYC) त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री (District Collector Manisha Khatri) यांनी केले आहे. (District Collector Manisha Khatri statement about Prime Minister Kisan Sanman Nidhi Portal Nandurbar news)

सन्मान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड घेऊन सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करावी, तसेच लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे शेतकरी ई-केवायसी करतील, त्या पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असून, ३१ जुलैपर्यंत ई- केवायसी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT