dryspell
dryspell 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील ‘ड्रायस्पेल’ चिंताजनक

संतोष सूर्यवंशी

नाशिक - नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाळ्यातील ड्रायस्पेल म्हणजेच कोरड्या दिवसांच्या संख्येत वाढ होत आहे. दर वर्षी ऐन पावसाळ्यात कोरडे दिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्‍त होत आहे. २०११ ते २०१८ पर्यंत पावसाळ्यातील कोरड्या दिवसांचा आढावा घेतल्यास यात २०११ च्या जून ते ऑक्‍टोबर अशा पाच महिन्यांत सर्वाधिक कमी कोरडे दिवस नोंदविण्यात आले होते. त्यांची संख्या ३१ होती. २०१५ च्या जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वाधिक जास्त कोरडे दिवस नोंदविण्यात आले. त्याची संख्या तब्बल ९२ होती.

जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळ्याचे असतात. ढोबळमानाने कुठलेही अडथळे न राहिल्यास साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मॉन्सून धडकून संपूर्ण राज्यात सक्रिय होत असतो; परंतु गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता राज्यभरात दमदार पावसाला जुलै उजाडत असल्याचे दिसून येते. जुलै, ऑगस्ट महिना हा तीव्र पावसाचा असतो. पण काही वर्षांपासून जुलै, ऑगस्टमध्येही कोरड्या दिवसांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारी सांगते. 

सन २०११ मध्ये जून ते ऑक्‍टोबर ३१ कोरडे दिवस नोंदविले गेले आहेत. ८ दिवस सप्टेंबर, २३ दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदले गेले आहेत. २०१२ मध्ये ३६ कोरडे दिवस नोंदवले. यातील ८ दिवस जूनमध्ये, ८ दिवस सप्टेंबरमध्ये, तर २० कोरडे दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदले गेले. २०१३ मध्येही ३६ कोरडे दिवस होते. यात १४ दिवस ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये, ७ दिवस सप्टेंबर व ऑक्‍टोबर, तर १५ दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदवले गेले. २०१४ मध्ये ७२ कोरडे दिवस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT