उत्तर महाराष्ट्र

गिरणा धरणाने गाठली चाळिशी

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) - गिरणा धरणात सुरु असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे आज सकाळ पर्यंत पाणीसाठा 40 टक्के झाला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान पाण्याची आवक मंदावली आहे.

सोमवारी(ता. 24) संध्याकाळपर्यंत गिरणात 36 टक्के साठा होता. काल मंगळवारी(ता. 25) रात्री आणि दिवस मिळुन चार टक्क्यांनी वाढ होऊन धरणात 40 टक्के साठा निर्माण झाला आहे. काल संध्याकाळी चणकापूर आणि पुनद धरणाचे एकत्रित मिळून 3 हजार 444 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकुण 10 हजार 368 दशलक्ष घनफुट पाणीसाठ्यापैकी 7 हजार 368 दशलक्ष घनफुट एवढा उपयुक्त साठा आहे. धरणात येणार्या पाण्याची आवक कमी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT