जाळपोळ  
विदर्भ

अमरावती : जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान

अपर पोलिस महासंचालक सिंह यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात निदर्शने व बंदच्या आवाहनानंतर उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनंतर दोन दिवसांमध्ये ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. सोशल मीडियावरील हिंसाचाराची चौकशी होईल, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्तालयाच्या हद्दीत जाळपोळ, दगडफेकीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली. डॉ. राजेंद्र सिंह यांनी प्रथमच आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह उपस्थित होत्या. दरम्यान, समाजात तेढ निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या चौघांच्या विरोधात लातूर व उदगीर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे नोंद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT