bjp devendra fadanvis on shivsena sanjay raut allegations after ed raid  टिम ई सकाळ
नागपूर

नागपुरकरांचे प्रेम वाढत चाललंय; राऊतांची फडणवीसांना कोपरखळी

बरेसचे नागपूरकर बऱ्याचदा मुंबईला असतात त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवाल आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरला महत्व आहेच असे म्हणत नागपूरकरांचे आमच्यावरील प्रेम वाढत चालेले आहेत, अशी मिश्किल टिपणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव न घेता केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या मातीत वातावरणात वेगळेपण आहे. त्यामुळे राऊत नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरदेखील राऊत यांनी उत्तर दिले. (Snjay Raut On Devendra Fadanvis)

ते म्हणाले की, बरेसचे नागपूरकर बऱ्याचदा मुंबईला असतात त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवाल आहे. फडणवीसांच्या सुबुद्धीच्या वक्तव्यावरून त्यांना सुबुद्धीचे अजिर्ण झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे थोडी सुबुद्धी भाजपच्या नेत्यांनाही द्या, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. दिल्लीतील घटनेमागे कुणाचा हात आहे हे सर्वांना माहिती आहे. पण. ज्या पद्धतीने देशात घटना घडत आहेत त्या देशाच्या एकतेच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. सराकारविरोधात बोलल्यानेच आमच्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT