RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi
RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi  
विदर्भ

भागवत म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है!’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है' असे लोक बोलतात ते चूक नाही,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

नागपूर येथील संघ मुख्यालयात आज डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्या प्रसंगी सरसंघचालक बोलत होते. 'देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचे आज स्मरण करायला हवे. 'कलम 370' हटविण्याचा संकल्प संपूर्ण समाजाचा होता. असे संकल्प करण्याचा आज दिवस आहे,' असे सरसंघचालक म्हणाले. 

इम्रान खाननी हिंदू समाजाला ललकारले आहे : भैय्याजी जोशी
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाची तुलना हिटलरशाहीशी केली होती. यावर भय्याजी जोशींनी सडकून टीका केली आहे. 'पाकिस्तानी पंतप्रधानांनी एक प्रकारे संपूर्ण हिंदू समाजाला ललकारले आहे. सरकार याचं योग्य उत्तर देईल.' असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT