Farmers crop insurance esakal
विदर्भ

Crop Insurance : एकतीस हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण नाही

खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. असे असले तरी तब्बल ३१ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षणच झाले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दाखल तक्रारींपैकी ५९ हजार तक्रारी नाकारल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे फेरसर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.

यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पीकविमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. याबाबत तक्रारी होत्या. ज्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. त्यांचे फेरसर्वेक्षण होणार आहे. पीकविमा काढलेल्या तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

-नवनाथ कोळपकर, कृषी अधिक्षक, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT