pune rain news  esakal
व्हिडिओ | Videos

Pune Rain Update : चिंताजनक बातमी, खडकवासलातून आणखी विसर्ग वाढणार, नागरिकांना अलर्ट

Pune Flooding: खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीच्या जवळपास जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.

Sandip Kapde

पुण्यात पावसाची संततधार सुरु असल्याने खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणातून मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या सततच्या पावसामुळे खडकवासलातून आणखी पाण्याचा विसर्ग वाढवण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीच्या जवळपास जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे आणि आपत्तीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी असेही प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT