Nitin Gadkari: मोठी बातमी! देशातील टोलनाके होणार बॅरियरमुक्त; नितीन गडकरींची घोषणा, काय आहे नवीन प्रणाली?

Barrier-Free Tolls by March 2027: एआय आणि सीमलेस टोल प्रणालीच्या माध्यमातून भारत आता टोल नाक्यांवर थांबण्याची जुनी पद्धत बंद करून वाहनांना न थांबवता पुढे जाण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.
barrier free toll plazas

barrier free toll plazas

esakal

Updated on

Nitin Gadkari toll announcement: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांच्या स्वरूपात केलेल्या सुधारणा सर्वश्रुत आहेत. आता त्यांनी महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली असून २०२७ पासून देशातील सर्व टोलनाके बॅरियरमुक्त होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com