'याचना नहीं अब रण होगा...' पत्रकार परिषदेला कवितेने सुरूवात, विध्वंसाचा व्हिडिओ दाखवला, भारतीय लष्करानं काय सांगितलं?

Indian Army Press Conference: लष्कराची ब्रीफिंग सुरू झाली आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात रश्मीरथी यांच्या कवितेने झाली. ज्याची ओळ 'आता युद्ध होईल, विनवणी नाही' अशी आहे.
Indian Army Press Conference
Indian Army Press ConferenceESakal
Updated on

पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. दहशतवादाविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे. ७ मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आम्ही पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन नष्ट केले. ७ मे रोजी दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानी सैन्याने तो स्वतःचा लढा बनवला. म्हणूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला, असं एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले आहेत. ते तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com