Thur, June 8, 2023
कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा गणेशोत्सवाला नव्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जीवनमान पूर्नपदावर येताना गणेशोत्सवात देखील वेगवेगळे उपक्रम मोठ्या उत्साहात होत आहेत. देशभरातल्या गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर 'चमंडा ताल' हा वाद्य प्रकार गणपतीला सादर करण्यात आला.
गणोशोत्सवात अनेक ठिकाणी तुम्हाला सजावटीच्या थिम्स बघायला मिळतील. सार्वजनिक गणेशपुजेसाठी ठिकठिकाणी जनतेला विशिष्ट संदेश पोहोचवणाऱ्या थिम्स असतात. अशीच एक थिम जमशेदपुरच्या एका गणेशमंडळाने तयार केलीय. ज्याची सर्वत्र चर्चा चाललीय. बाप्पाचा आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करताच बाप्पाचा सुरेख असा फोटो दिसतो. ज्याला बघून लोक उत्साहित होत आहेत. या आगळ्यावेगळ्या मंडपाची सर्वत्र भारी चर्चा चाललीय. (Ganesh
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बऱ्याच घरांत बाप्पाचं आगमन झालं असून आरतीला सुरूवात झाली आहे. आरतीवेळी अनेकांचा आरतीचा क्रम चुकू शकतो. तर काहींचे शब्दही चुकतात. तेव्हा आरती म्हणताना आरतीचा क्रम चुकू नये म्हणून अशाप्रकारे तुम्ही आरती म्हणू शकता. तसेच या माहितीच्या आधारे कोणत्या आरत्या महत्वाच्या असतात तेही जाणून घ्या.
गणेशोत्सवाच आणि बदलापूरच मुंबईच्या पूर्वेकडील उपनगराचं फार जुनं नातं आहे. येथील मूळच्या ‘बदलापूर गावी’तील जुने ‘महागणपती मंदिर’ ही या उपनगराची विशेष ओळख. बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर बदलपूर गावाच्या मधोमध हे मंदिर असून ते जवळपास तीनशे ते साडे-तीनशे वर्षे जुने असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र, मंदिराच्या स्थापनेची माहिती उपलब्ध नाही. तरीही या मंदिराच्या स्थाप
मुंबईतील गणेश उत्सवाबद्दल बोलताना चिंचपोकळीच्या चिंतमाणीचं नाव आवर्जून घेतलं जात. याचं कारण म्हणजे, चिंतमाणीचं मंडळ मुंबईत स्थापन झालेलं दुसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाची स्थापना 1920 साली झाली आहे. 1892 च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली होती. अवघ्या काही काळात पुण्यात अनेक सार्वजनिक मंडळे स्थापन झाली. पण मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
येणाऱ्या गणेशोत्सवासाची ठिकठिकाणी संपूर्ण तयारी झाली असून उद्या ढोलताशांच्या गजरात सगळीकडे बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात येईल. सोशल मीडियावरही बाप्पाच्या आगमनाचा सायलेंट गजर तुम्हाला दरवर्षी व्हॉट्सअॅप मॅसेजच्या माध्यमातून बघायला मिळतच असेल. यंदाच्या गणेश महोत्सवी (Ganeshotsav) तुम्ही बाप्पाच्या आगमनाआधीच तुमच्या जवळच्यांना काही खास मॅसेज पाठवण्यासाठी शोधाशोध करत असाल तर खालील शुभेच्छांचे मॅसेज
गणेश चतुर्थीपासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो, त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात. यापैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष. अनेक गणेशभक्त दररोज, प्रत्येक चतुर्थीला, संकष्ट चतुर्थीला, गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला अशा अनेकविध वेळेला ते पठण करत असतात.
गणेशोत्सवात घरोघरी गणरायाची स्थापना होते. आणि १० व्या दिवशी अनंत चतुर्दशीला विसरजन केले जाते. काही ठिकाणी दीड किंवा पाच दिवसांचाही गणपती असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गणेशोत्सावाची धामधूम अधिक असते. पण कधी विचार केला आहे का की, बहुतांश ठिकाणी गणपती १० दिवसांनीच का विसर्जित केला जातो. या मागे एक खास कारण आहे, ज्याचा संबंध महाभारताशी निगडीत आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. सगळीकडे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. घराघरातील गणपतींची स्थापना व पूजा करताना पूजेत काय असावं नसावं याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशात जर तुम्ही बाप्पाला चूकीच्या गोष्टी अर्पण केल्या तर ते रागवू शकतात. त्यामुळे त्यांना चुकूनही अशा गोष्टी अर्पण करू नका. यंदा बाप्पाचं असं स्वागत करा की ते तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यासाठी तुम्हाला खालील चू
जगभरात भारतीय मोठ्या संख्येने आहेत. आणि ते आपापल्या ठिकाणी गणेशोत्सवात गणेश स्थापना करतात. पण यासाठी ते भारतीय कॅलेंडर वापरतात आणि इकडच्या कॅलेंडरनुसार तिकडच्या दिवसांना सण साजरे करतात. पण प्रत्येक ठिकाणचा सुर्योदयाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने तिथी बदलतात. त्यामुळे भारतीय कॅलेंडरनुसार सण साजरे न करता तिकडच्या सुर्योदयानुसार करावे. श्रध्देबरोबर काळालाही शास्त्रात महत्व आहे.
Ganesh Festival 2022: कुठल्याही कामाची शुभ सुरूवात ज्यांच्या नावाने केली जाते असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बाप्पा. बाप्पाचा नैवेद्य, बाप्पाचे आवडते मोदक हे सगळ्यांनाच माहितीये. पण तुमच्या लाडक्या बाप्पाचं वाहन उंदीरच का असा विचार तुमच्या कधी मनात आलाय का? असा प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल असं नाही. चला तर यंदा गणेशोत्सव सुरू होण्याआधी जाणून घेऊया बाप्पा आणि त्यांचं वाहर उंदी
यंदा गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. १० दिवसांचा हा उत्सव घरात आनंद आणि सुख घेऊन येतो. काही खास गोष्टींनी बाप्पाची सजावट केल्याने काही विशेष फळ मिळते. ते फार लाभदायी मानले जाते व इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.
गणेश हे बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंभाचे हिंदु दैवत आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात असू दे नाहीतर कोणतेही धार्मिक कार्य, प्रत्येक वेळी गणपतीची आरती केलीच जाते. त्यातही मराठी भाषिकांमध्ये सुखकर्ता दुखहर्ता हीच आरती केली जाते. त्यामुळे घरा घरात अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच ही आरती पाठ असते. पण चालीच्या ओघात बऱ्याच चुका करत आरती म्हटली जाते. अनेकांना आरतीचा अर्थ माहित नसतो.
हायलाइट्स गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची माहिती मिळाली आणि मंदिरात गर्दी उसळलीभाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केलेभाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – अंधश्रध्दा निर्मूलन समिती