श्री गणेश आणि ॐकार यांमधील संबंध घनिष्ट असा आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ॐकाराविषयीची प्राथमिक माहिती आणि त्याचा गजाननासोबतचा सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत. - प्राजक्ता सांगवडेकर
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्तातच आज कोल्हापूरकरांनी ‘मोरया‘च्या गजरात बाप्पाला निरोप दिला. सायंकाळी साडेपाचपर्यंत इराणी खणीवर सव्वाचारशे मंडळांच्या मुर्ती विसर्जित झाल्या. इराणी खणीतच विसर्जन असल्याने महाव्दार रोड हा मुख्य मिरवणूक मार्ग पूर्णपणे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. पर्यांयी मार्गाने मंडळे इराणी खणीकडे आली. मोजक्याच कार्यकर्त्यांना खणीवर प्रवेश देण्यात आला. या ठ
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश मंडळांनी बाप्पांना साधे पणानेच निरोप दिला. मास्क लावलेले मोजके कार्यकर्ते, टाळ्या आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन केल्या जात होत्या. पोलिसांनी विसर्जन मार्ग, महत्वाचे चौक आणि इराणी खण यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादाचे अपवाद वगळता सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरळीत सुरू होते.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी वाद झाला. मूर्तीची उंची आणि कार्यकर्त्यांची संख्या यामुळे पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हटकले. त्यातून वाद निर्माण झाला.
रत्नागिरी : रविवारी अनंत चतुर्दशीला ३३,७१८ आणि सार्वजनिक ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन स्थळी केवळ ५ जणांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
श्री गणेश आणि ॐकार यांमधील संबंध घनिष्ट असा आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ॐकाराविषयीची प्राथमिक माहिती आणि त्याचा गजाननासोबतचा सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत. - प्राजक्ता सांगवडेकर
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्तातच आज कोल्हापूरकरांनी ‘मोरया‘च्या गजरात बाप्पाला निरोप दिला. सायंकाळी साडेपाचपर्यंत इराणी खणीवर सव्वाचारशे मंडळांच्या मुर्ती विसर्जित झाल्या. इराणी खणीतच विसर्जन असल्याने महाव्दार रोड हा मुख्य मिरवणूक मार्ग पूर्णपणे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. पर्यांयी मार्गाने मंडळे इराणी खणीकडे आली. मोजक्याच कार्यकर्त्यांना खणीवर प्रवेश देण्यात आला. या ठ
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश मंडळांनी बाप्पांना साधे पणानेच निरोप दिला. मास्क लावलेले मोजके कार्यकर्ते, टाळ्या आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन केल्या जात होत्या. पोलिसांनी विसर्जन मार्ग, महत्वाचे चौक आणि इराणी खण यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादाचे अपवाद वगळता सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरळीत सुरू होते.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी वाद झाला. मूर्तीची उंची आणि कार्यकर्त्यांची संख्या यामुळे पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हटकले. त्यातून वाद निर्माण झाला.
रत्नागिरी : रविवारी अनंत चतुर्दशीला ३३,७१८ आणि सार्वजनिक ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन स्थळी केवळ ५ जणांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
श्री गणेश आणि ॐकार यांमधील संबंध घनिष्ट असा आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ॐकाराविषयीची प्राथमिक माहिती आणि त्याचा गजाननासोबतचा सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत. - प्राजक्ता सांगवडेकर
कोल्हापूर: कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे आज सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळत बाप्पाचे आगमन केले जात आहे. दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी होते. मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे असणारा हा उत्साह कुठेतरी कमी दिसत आहे. कोरोना महामारी, त्यातच सलग दोन व
रत्नागिरी : विघ्नहर्त्याच्या आगमनप्रसंगी पावसाचे सावट दूर झाले आणि गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाचे बाधितही कमी होऊ लागल्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. चाकरमानी गावात दाखल झाले असून शुक्रवारी (ता. १०) गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात ११४ सार्वजनिक व १, ६६, ५३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
कुडाळ - नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या नाईक घराण्याचा श्री गणपती सुवर्णमहोत्सवी वर्षाकडून हीरकमहोत्सवी वर्षाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. गेली 53 वर्षे गणेशाची एकच मूर्ती, ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत.
कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्याने अनेकांचे रक्त सळसळले.
कोल्हापूर - ‘जंगल जंगल बात चली है पता चला है... चड्डी पहनके फूल खिला है....या गाण्याची धून अनेक वर्षे बालकांना टीव्हीकडे आकर्षित करून घेत होती. परंतु, सध्या सुर्वेनगर परिसरातील संतोष जाधव यांच्या घरातून या गाण्याचे संगीत ऐकू येत असून, आसपासच्या परिसरातील मुले आणि विद्यार्थी त्यांच्या घराकडे धाव घेत आहेत. जाधव यांनी आपल्या छोटेखानी घरात सादर केलेला जंगल बुक (मोगली) हा हालता देखावा बालकांचेच नाही तर
कोल्हापूर: कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे आज सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळत बाप्पाचे आगमन केले जात आहे. दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी होते. मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे असणारा हा उत्साह कुठेतरी कमी दिसत आहे. कोरोना महामारी, त्यातच सलग दोन व
रत्नागिरी : विघ्नहर्त्याच्या आगमनप्रसंगी पावसाचे सावट दूर झाले आणि गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाचे बाधितही कमी होऊ लागल्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. चाकरमानी गावात दाखल झाले असून शुक्रवारी (ता. १०) गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात ११४ सार्वजनिक व १, ६६, ५३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
कुडाळ - नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या नाईक घराण्याचा श्री गणपती सुवर्णमहोत्सवी वर्षाकडून हीरकमहोत्सवी वर्षाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. गेली 53 वर्षे गणेशाची एकच मूर्ती, ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.