Nepal Banned India Mango : जपाननंतर नेपाळचाही भारताला धक्का ! आंब्याच्या आयातीवर घातली बंदी, सांगितले 'हे' मोठे कारण

Pesticide Residue : नेपाळमध्ये आंब्याचे स्थानिक उत्पादन मर्यादित (फक्त 2 महिने) असल्याने भारतावर मोठे अवलंबन आहे. बंदीमुळे बाजारात आंब्यांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
Nepal Banned India Mango : जपाननंतर नेपाळचाही भारताला धक्का ! आंब्याच्या आयातीवर घातली बंदी, सांगितले 'हे' मोठे कारण
Updated on

नेपाळ सरकारने भारतीय आंब्यांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. आयात केलेल्या काही खेपांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे कारण देत नेपाळच्या कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सीमावर्ती क्वारंटाईन केंद्रांना भारतीय आंब्यांचा प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com