भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचं निधन, कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना प्रवासातच हृदयविकाराचा झटका

Ratnagiri BJP Leader Rajesh Sawant Passes Away भाजपचे दक्षिण रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं बुधवारी सायंकाळी निधन झालं. कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
Former BJP Leader Rajesh Sawant Dies During Journey

Former BJP Leader Rajesh Sawant Dies During Journey

Esakal

Updated on

भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्षांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीला जात असताना प्रवासातच राजेश सावंत हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com