Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

Why Mumbai-Goa Highway Four-Laning Work Remains Incomplete : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असून सेवा रस्ते, उड्डाणपूल आणि डांबरीकरणाची अनेक कामे रखडली आहेत.
Why Mumbai-Goa Highway work is delayed

Why Mumbai-Goa Highway work is delayed

esakal

Updated on

संगमेश्वर (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासीयांसह वाहनचालक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत (Mumbai-Goa Highway four-laning project delay) आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असे संकेत दिले होते; मात्र, प्रत्यक्ष मे महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी काम अत्यंत संथगतीने सुरू असून, हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com