जगबुडी नदीत बुडून तीन भावांचा अंत, मुंबईतील कुटुंबावर काळाचा घाला; काठावर दोन भाऊ हताश

Ratnagiri River Tragedy पाच भाऊ काकांसोबत जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेव्हा पाण्यात उतरलेले तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही मूळचे सांगलीचे असून सध्या मुंबईत वास्तव्यास होते.
Mumbai Family Loses Three Sons in Ratnagiri River Tragedy

Mumbai Family Loses Three Sons in Ratnagiri River Tragedy

Esakal

Updated on

खेड, ता. १० : सुट्टीसाठी मुंबईहून काकांकडे आलेल्या पाच भावांपैकी तीन सख्ख्या भावांचा जगबुडी नदीत अंघोळीसाठी उतरले असताना बुडून मृत्यू झाला. कांबळे कुटुंबातील नरेश, आकाश आणि कैलास एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले. ही सुट्टी त्यांच्या आयुष्यातली अखेरची सुट्टी ठरली. Jagbudi River Claims Lives of Three Siblings in Maharashtra

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com