

Mumbai Family Loses Three Sons in Ratnagiri River Tragedy
Esakal
खेड, ता. १० : सुट्टीसाठी मुंबईहून काकांकडे आलेल्या पाच भावांपैकी तीन सख्ख्या भावांचा जगबुडी नदीत अंघोळीसाठी उतरले असताना बुडून मृत्यू झाला. कांबळे कुटुंबातील नरेश, आकाश आणि कैलास एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले. ही सुट्टी त्यांच्या आयुष्यातली अखेरची सुट्टी ठरली. Jagbudi River Claims Lives of Three Siblings in Maharashtra