IND vs PAK U19: मोक्याच्या क्षणी खाल्ली माती! वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आशिया कप फायनलमध्ये फ्लॉप

Top Order Collapse Puts India on Backfoot: आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३४८ धावांचे लक्ष्य पार करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे लवकर बाद झाले.
Vaibhav Suryavanshi -Ayush Mhatre | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan

Vaibhav Suryavanshi -Ayush Mhatre | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan

Sakal

Updated on
Summary
  • १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली.

  • पाकिस्तानने ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.

  • वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे लवकर बाद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com