

Vaibhav Suryavanshi -Ayush Mhatre | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan
Sakal
१९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली.
पाकिस्तानने ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे लवकर बाद झाले.