U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन

Grand Homecoming for India’s U-19 World Cup Heroes: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारताच्या युवा संघाने जिंकली. या विजयानंतर रविवारी भारताचा युवा संघ मुंबईत पोहचला. यावेळी भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले.
Grand Welcome for India U-19 Team in Mumbai

Grand Welcome for India U-19 Team in Mumbai

Sakal

Updated on

Grand Welcome for India U-19 Team in Mumbai: शुक्रवारी (६ फेब्रुवारी) भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून इतिहास रचला. हरारेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले आणि सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) उंचावला.

या स्पर्धेतही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) त्याची छाप पाडली. तो अंतिम सामन्यातील सामनावीर ठरला. तसेच त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. या विश्वविजयानंतर भारताया युवा संघ (U19 Team India) मायदेशात दाखल झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Grand Welcome for India U-19 Team in Mumbai</p></div>
U19 World Cup विजेत्या संघाला ICC कडून नाही, तर BCCI कडून मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; घोषणाही झाली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com