Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

India Thrash UAE in Just 27 Balls: भारताने आशिया कप २०२५ मध्ये युएईविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना भारताने फक्त २७ चेंडूत जिंकला.
Asia Cup 2025 | India vs UAE

Asia Cup 2025 | India vs UAE

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ मध्ये भारताने युएईविरुद्ध पहिल्या सामन्यात २७ चेंडूत विजय मिळवला.

  • ५८ धावांचे लक्ष्य भारताने ४.३ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केले.

  • शिवम दुबे, कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचे महत्त्वाचे योगदाना राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com