
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम सामना खेळला होता.