Shreyas Iyer: IPL नंतर श्रेयस बनणार टीम इंडियाचा कर्णधार? रोहित-सूर्याची जागा घेण्यास सज्ज

Shreyas Iyer in Line for ODI and T20I Captaincy: श्रेयस अय्यरने गेल्या वर्षभरात त्याच्यातील नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता त्याने भारताचा कर्णधार बनण्यासाठी दावेदारी ठोकली आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerSakal
Updated on

भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही महिन्यात अनेक बदल झाले आहेत. नेतृत्वबदलही झालेले पाहायला मिळाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व देण्यात आले.

तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतूनही गेल्या महिन्यात निवृत्ती घेतली. त्यानंतर शुभमन गिल याच्याकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्वपद सोपवण्यात आले आहे. पण आता भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरनेही दावेदारी ठोकली आहे.

Shreyas Iyer
गौतम गंभीरने पलटी मारली! Shreyas Iyer च्या निवडीवरून आधी म्हणालेला मी सिलेक्टर नाही, आता म्हणतोय...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com