

Sports News
esakal
गुवाहाटी: क्रिकेटमध्ये निकालांवर तुमची किंमत ठरवली जाते. कर्णधार म्हणून मी सलामीचा सामना गमावला असता, तर मी कसा योग्य कर्णधार नाही, असे चुकीचे नॅरेटिव्ह माझ्याविरुद्ध चालवले गेले असते, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने सांगितले.