लाईव्ह न्यूज

Maharashtra Government : ... तर आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू : महसूलमंत्री बावनकुळे

Government Accountability : चंद्रशेखर बावनकुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून काढावे, असे स्पष्ट केले.
Maharashtra Government
Maharashtra Government Sakal
Updated on: 

नागपूर : ‘‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी आहे. माणिकराव कोकाटे काय बोलले हे मला माहीत नाही. कृषीमंत्री कोकाटे यांनी काही म्हटले असेल तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू,’’ असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com