विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Maharashtra New Voters After Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर किती मतदारांची नावं नव्यानं समाविष्ट केली गेली आणि किती नावं कमी करण्यात आली याची आकडेवारी समोर आली आहे.
विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचे गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले आहेत. यात त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेखही केलाय. या ठिकाणी हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून कमी केली गेली असं गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते. आता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर किती मतदारांची नावं नव्यानं समाविष्ट केली गेली आणि किती नावं कमी करण्यात आली याची आकडेवारी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com