Maharashtra Cabinet decisions,
esakal
आज राज्यमंत्रिमंळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, नगरपरिषदा, शेतकरी आणि साहित्य क्षेत्रासाठी दिलासा देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आहे आहेत. आगामी काळातील धोरणे आणि लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन करण्यासाठीही स्वतंत्र तांत्रिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.