

Mumbai-Goa Highway Accident
ESakal
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील लांजा येथे एक भरधाव कार डंपरला धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंबीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.